माझ्याबद्दल वाचू नये असे

My photo
एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!

Sunday 14 February 2010

मंगलोर पोर्ट

मंगलोर पोर्ट हे कर्णाटक मधले महत्वाचे पोर्ट असून याची माहिती पुराण काळात पण सापडते.श्रीराम-रामायण ,पांडव ,सहदेव-महाभारत,अर्जुन,कृष्ण -भगवतगीता मधले बरेच प्रसंग इथे घडून गेलेले आहेत.
१५०० पासून १७६२ इथे पोर्तुगिजांच राज्य होते.१७६२ मधे म्हैसूर चा राजा हैदर अली ने यावर कब्ज़ा केला आणि १९६७ पर्यंत राज्य केले.१७६७ मधे ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतले.त्यांच्या ताब्यात १७८३ पर्यंत होते नंतर हैदर अलिचा मुलगा टीपू सुलातानाने परत स्वताच्या ताब्यात घेतले.
दुसरया अंगालो-म्हैसूर युद्धात टीपू सुल्तान अह्राला आणि परत हे पोर्ट ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.ता कालावधीत शिक्षण आणि उद्योग मधे समृद्ध झाले आणि महत्वाचे व्यापाराचे केंद्र बनले.२० व्या शतकात वाणिज्य,व्यापार आणि माहिती तंत्र चे मुख्य केंद्र बनले.जहाज बांधणी आणि मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय.नंतर त्यात कॉफ़ी,काजू,कापूस यांची भर पडली.जुन्या पोर्ट वरुन या गोष्टी मुख्यत्वे आयात-निर्यात होत होत्या.
१९७५ मधे इंदिरा गांधी यांनी नविन पोर्ट चे उद्घाटन केले तेव्हा ९ वे मुख्य पोर्ट होते.१९८० पर्यंत ते केंद्र सरकारच्या देखरेखीखाली होते.नंतर ते पोर्ट ट्रस्ट बोर्ड च्या तबय्त देण्यात आले.तेव्हा त्याची कामगिरी घसरली.१० व्या क्रमांकावर आले.
येथून होणारी निर्यात म्हणजे लोखंड,पेट्रोलियम ,तेल ,ग्रानाइट आणि कंटेनर मधून जाणारा माल.
येथून होणारी आयात म्हणजे लाकडाचा लगदा.लिक्विड अमोनिया ,खाते,फोस्फोटिक आम्ल वगैरे.
एकूण १२ बर्थ आहेत.त्यातील ४ बर्थ फक्त POL (पेट्रोलियम,ऑइल आणि लुब्रीकंट) साठीच वापरले जातात
नविन पोर्ट ची रचना साधारण पणे अशी आहे

 

No comments:

Post a Comment